Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!!

Phone Snatching

Phone Snatching आजच्या काळात फोन चोरी होण, ही गोष्ट सामान्य झाली आहे. चालता चालता आपला फोन चोरीस गेल्यावर आपण घाबरून जातो. त्यावेळी आपण एवढे गोंधळून जातो की आपल्याला काहीच करता येत नाही. फोन चोरीला गेला हे कळल्यानंतर काहीच सुचत नाही. आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. आपला फोन नक्की कोणत्या ठिकाणाहून गायब झाला? किंवा केव्हा […]

Phone Snatching फोन चोरीला गेला..? आधी करा ही गोष्ट त्यानंतर करा पोलीस तक्रार..!! Read More »

buying seeds pesticides and fertilizers बियाणे, खते खरेदी करायची आहेत, फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या….!!!!

buying seeds pesticides and fertilizers

buying seeds pesticides and fertilizers कृषि क्षेत्राचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राज्य शासनाचा कृषि विभाग सतत प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी अनेक उपाययोजना कृषि विभागामार्फत केल्या जातात. उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यसाधारण महत्त्व आहे. बियाणांमुळे उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होते. तर खते पिकांना पोषकतत्वांचा योग्य पुरवठा

buying seeds pesticides and fertilizers बियाणे, खते खरेदी करायची आहेत, फसवणूक टाळण्यासाठी ही काळजी घ्या….!!!! Read More »

Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र‌|

Warkari Vima Yojana

Warkari Vima Yojana महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात व मृत्यू यासाठी शासनाकडून विमा छत्र देण्यात येणार आहे. Warkari Vima Yojana काय आहे योजना? पंढरपूर दिंडीत सहभागी होणार्‍या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” शासनाने सुरू केलेली आहे.

Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र‌| Read More »

Salokha Yojana शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!

Salokha Yojana

Salokha Yojana शेत जमिनीवरून दोन भावांमध्ये मोठे वाद होतात काही वेळेस हे वाद सामुपचराने सोडवता येत नाही, तर कधी कधी वाढ हे टोकाला जातात, त्यातून अनेक घटना घडतात. असे वाद मिटवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे ती म्हणजेच सलोखा योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटले जातील अशी आशा आहे. Salokha Yojana सलोखा योजनेच्या

Salokha Yojana शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!! Read More »

Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना

Shasan Aplya Daari

Shasan Aplya Daari राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून  नोंदणी करता येणार आहे. कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. कृषि विभागाने अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना

Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना Read More »

Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!!

Joint Home Loan With Wife

Joint Home Loan With Wife आपल्या आवडत्या ठिकाणी घर घेणं हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पण ते घर घेताना त्यासाठी लागणारी रक्कम ही स्वकमाईची असली पाहिजे. यासाठी सध्या अनेक जण मेहनत घेत असतील. घर घेण्यासाठी जी काही रक्कम लागते, त्यासाठी बरीच आर्थिक जुळवाजुळव करावी लागते आणि प्रतीक्षेनंतर बऱ्याच सल्लामसलती नंतर घर खरेदीच्या निर्णयापर्यंत अनेक जण

Joint Home Loan With Wife पत्नी सोबत गृहकर्ज(Joint Home Loan) घेण्याचे हे आहेत फायदे..!! Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top