शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

आपल्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ ७/१२ उतार्‍यावर बऱ्याच वेळेस आणेवारी आणि पै मध्ये लिहिलेले दिसून येते. सामान्य व्यक्तीस ही महसुली भाषा काही समजत नाही. परिणामी त्यांचा संभ्रम होतो. तसेच नव्याने जमीन खरेदी करीत असताना आपल्याला जमिनीचे जुने अभिलेख तपासून बघावयाचे असतात तेव्हाही हा प्रश्न उभा राहतो. हाच संभ्रम टाळण्यासाठी आपण सदर विषयाची व व्यवहारात जमिनीच्या क्षेत्रफळा […]

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय? Read More »

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार Read More »

कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार

कृषी कर्ज मित्र योजना

कृषी कर्ज मित्र योजना परिचय शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना प्रामुख्याने गरज भासत असते ते म्हणजे शेती मशागत व बी-बीयाने यांच्या करता लागणारे भांडवलाची, आणी हीच गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेची उंबरे झिजवावे लागत यांनी यात कागदपत्रा करत होणारी धावपळ ची तर गणतीच राहत नाही. याच कागदपत्रे पुरतात आणी धावपळ कमी कण्याकरिता सरकार कृषी कर्ज

कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार Read More »

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधितून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत(covid death 50 thousand compensation by state government). या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार Read More »

सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021

सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021

भारत सरकारच्या नवीन मोटर वाहन अधिनियम 2021 नुसार, आता सरकार जुनी वाहने भंगारात काढणार आहे या करता वाहने चे 15 वर्षा आयुष झाल्या नंतर सदर गाडी हे सरकार भंगारात देईल याच विषयाची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत, मालकांना जुनी आणि प्रदूषण करणारी वाहने काढून टाकण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या व्यवस्थेचा

सरकार जुनी वाहने भंगारात काढणार मोटर वाहन अधिनियम 2021 Read More »

पुरग्रस्त नुकसान भरपाई जाहीर, Purgrast nuksan bharpai 2021

पुरग्रस्त नुकसान भरपाई जाहीर

जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेलया पुररिस्थितीमुळे राज्यातील काही जिल्हयांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पुरग्रस्त नुकसान भरपाई जाहीर करण्याबाबत दिनांक ०३.०८.२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार. शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार बाधितांना संदर्भाधीन क्र.४ च्या अन्वये मदत निधी वितरीत करण्यात आला आहे. तथापि, जुलै, २०२१ मध्ये झालेल्या

पुरग्रस्त नुकसान भरपाई जाहीर, Purgrast nuksan bharpai 2021 Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top