Krushi Mitra Karj Yojana कृषी मित्र कर्ज योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज…..!

कृषी कर्ज मित्र योजना

Krushi Mitra Karj Yojana शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामा करिता बँकांकडून किंवा सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते. शेतकरी साधारणपणे मध्य व दीर्घ मुदतीचे पीक कर्ज घेतात. हे कर्ज घेत असताना शेतकऱ्यांना सातबारा उतार्‍यापासून ते बँकांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे गोळा करावी लागतात. यासाठी बराच कालावधी जातो. केवळ कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे वेळेत कर्ज मिळत नाही. कर्ज […]

Krushi Mitra Karj Yojana कृषी मित्र कर्ज योजना शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होणार कर्ज…..! Read More »

1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर.

1 rupaya pik vima

1 rupaya pik vima आज-काल शेतकऱ्याच्या शेतात उत्पादित केलेल्या पिकाला चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडतो. शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणारा खर्च हा वाढला आहे आणि त्यातून मिळणारे उत्पन्न हे वाढताना दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, त्याचप्रमाणे शेतातील पिकाचे उत्पादन वाढावे, यासाठी शासनाकडून वेळोवेळी

1 rupaya pik vima १ रुपया भरून शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर. Read More »

Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र‌|

Warkari Vima Yojana

Warkari Vima Yojana महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी सुमारे 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात व मृत्यू यासाठी शासनाकडून विमा छत्र देण्यात येणार आहे. Warkari Vima Yojana काय आहे योजना? पंढरपूर दिंडीत सहभागी होणार्‍या वारकऱ्यांसाठी “विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना” शासनाने सुरू केलेली आहे.

Warkari Vima Yojana वारकऱ्यांसाठी शासनाची खास योजना, वारकऱ्यांना मिळणार विमा छत्र‌| Read More »

Salokha Yojana शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!!

Salokha Yojana

Salokha Yojana शेत जमिनीवरून दोन भावांमध्ये मोठे वाद होतात काही वेळेस हे वाद सामुपचराने सोडवता येत नाही, तर कधी कधी वाढ हे टोकाला जातात, त्यातून अनेक घटना घडतात. असे वाद मिटवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे ती म्हणजेच सलोखा योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांमधील वाद मिटले जातील अशी आशा आहे. Salokha Yojana सलोखा योजनेच्या

Salokha Yojana शेत जमिनीचे वाद मिटवणारी शासनाची अनोखी योजना.. जाणून घेऊया काय आहे योजना..!!! Read More »

Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना

Shasan Aplya Daari

Shasan Aplya Daari राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून  नोंदणी करता येणार आहे. कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. कृषि विभागाने अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना

Shasan Aplya Daari ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना Read More »

PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत

PM Kisan Yojana Update

PM Kisan Yojana Update केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) सुरू केली असुन सदर योजना संदर्भ क्र. २) च्या शासन निर्णयान्वये कृषी विभाग, महसूल विभाग व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत वहीतीधारक क्षेत्र असलेल्या

PM Kisan Yojana Update प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपध्दतीत सुधारणा करणेस मान्यता देण्याबाबत Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top