प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी गरीब आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी निर्णय (PMGKAY) अंतर्गत आतापर्यंत, 3.4 लाख कोटी रुपयांचा खर्च आणि 1000 लाख मेट्रिक टन मोफत अन्नधान्याचे वाटप समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांविषयीची चिंता आणि संवेदनशीलता जपत, त्यांना आधार देण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज […]

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ Read More »

CCTV Compulsory Privet School

CCTV Compulsory Privet School

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व खाजगी शाळांमध्ये CCTV Compulsory Privet School बसविण्याच्या सूचना – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड राज्यातील सर्व माध्यमांच्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसविणे बाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार येणारे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व CCTV Compulsory Privet School CCTV कॅमेरे ते सुरू असतील याबाबत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल. असे शालेय

CCTV Compulsory Privet School Read More »

सावधान खाजगी गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार.

सावधान खाजगी गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार.

बहुतेक पोलीस अधिकारी व अंमलदार आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या खाजगी वाहनावर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून त्यांचे वाहन चालवितात अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. अशा प्रकारे ‘पोलीस पाटी लावून खाजगी वाहन चालवितात अशा सर्वांना गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार कसे ते आपण बघूया. अशा प्रकारे ‘पोलीस पाटी लावून खाजगी वाहन चालवित असल्याबाबत

सावधान खाजगी गाडीवर पोलीस लिहणे महागात पडणार. Read More »

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?

कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 23,888 कोटी रूपयांची तरतूद आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2022-23 वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय?. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत. कोवीड-19 च्या कालावधीत कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. या क्षेत्राला आणखी बळकट करण्यासाठी 23

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकर्‍यांसाठी काय? Read More »

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23 सादर जनतेला काय मिळाले? 

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23

मुंबई, दि. 11 :- कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23 (maharashtra earthsankalp 2022-23) विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 कोटी रूपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. विकासाची पंचसूत्री, सामाजिक उत्तरदायित्व, पर्यटन विकासाच्या नव्या क्षेत्रांना

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सन 2022-23 सादर जनतेला काय मिळाले?  Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top