सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये

भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आजच्या लेखात आपण बघणार आहोत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३८ नुसार सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती. Sarpanch Kartavya Jababdari सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये: ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे. ग्रामसभा बोलविणे व […]

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi Read More »

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

ग्रामसभा

ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार आणि आर्थिक साहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग लोकांचे नेतृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही ग्रामसभा व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रतिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांच्या निर्धाराने व सहभागाने व ग्रामसभा ने होतात. लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला महत्व आहे ग्रामसभा

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..! Read More »

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..!

Grampanchayat office

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? ग्रामपंचायतीची कामे:-  Grampanchayat Office ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शेतीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता, रस्ते, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीय कल्याण महिला व बालकल्याण विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायत हद्दीतील जन्म-मृत्यू, उपजत, मृत्यू विवाह इत्यादींच्या नोंदी घेणे, शासनाने विहित केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील

Grampanchayat Office ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते? चला समजून घेऊया..! Read More »

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून

राज्यातील निवडणुकींमध्ये सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार राज्यातील ग्रामपंचायती मधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार Read More »

सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.

सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार.

आपल्याला जेव्हा सरकारी कर्मचारी कार्यालया येथे वाईट अनुभव येतो त्या वेळेस आपल्या मनात पहिलं विचार येतो तो म्हणजे त्या संबंधीत सरकारी कर्मचारी, अधिकारी, कार्यालया यांची तक्रार संबंधित विभागतील वरिष्ठ अधिकारी, आयुक्त किंवा मंत्रालयात तक्रार करावी. पण आता आपल्याला तक्रार करताना सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार खालील पद्धतीनेच केली तरच ग्राह्य धरणार. ( How to Complaint

सरकारी कर्मचारी अधिकारी कार्यालया तक्रार अशी तक्रार केली तरच ग्राह्य धरणार. Read More »

ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार

ग्रामपंचायत

“ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग वाढावा आणि महिलांना अनुसूचित जाती जमाती यांना आपला हक्क आणि अधिकार ग्रामपंचायती मधुन मिळावी म्हणून सरपंच पदाचे व सदस्य पदांचे आरक्षण हे देण्यात आले. हे आरक्षण देण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की

ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top