सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये

भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आजच्या लेखात आपण बघणार आहोत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३८ नुसार सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती. Sarpanch Kartavya Jababdari सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये: ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे. ग्रामसभा बोलविणे व […]

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi Read More »

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून

राज्यातील निवडणुकींमध्ये सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार राज्यातील ग्रामपंचायती मधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार Read More »

ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार

ग्रामपंचायत

“ग्रामपंचायती वरील ‘पतिराज’ आता संपणार” ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये नातेवाईक हस्तक्षेप केल्यास सदस्य पद रद्द होणार. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग वाढावा आणि महिलांना अनुसूचित जाती जमाती यांना आपला हक्क आणि अधिकार ग्रामपंचायती मधुन मिळावी म्हणून सरपंच पदाचे व सदस्य पदांचे आरक्षण हे देण्यात आले. हे आरक्षण देण्यामागील मुख्य उद्देश हाच होता की

ग्रामपंचायत वरील ‘पतिराज’ आता संपणार Read More »

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा.

gav Kari

सहज सुचलं- गावं करील तो राव काय? यात्रा,सण उत्सव,अखंड हरीणाम सप्ताह बंद. गाव तेथे विलगीकरण कक्ष…सुरू करण्याचे आवाहन…… कोरोनाच्या रूद्र रूपाने हवालदिल झालेली जनता कसायाच्या दारात बांधलेल्या बोकडासारखा वाईट अनुभव घेत आहे. सरकारचा अंकुश नसलेल्या खाजगी दवाखान्यात रूग्णांच्या आणि रूग्णांच्या नातेवाईकांच्या बोकांडी बसलेल्या लाखोंच्या बिलामुळे हतबल झालेले लोक मग तो गरीब असो वा श्रीमंत ढसढसा

गावं करील तो राव काय? या कठीण काळात गाव वाचविण्यासाठी हे नक्कीच करा. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top