Avishwas Tharav सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा?

sarpanch-upasarpanch avishwas tharav

sarpanch-upasarpanch avishwas tharav सरपंच उपसरपंच यांच्या वर अविश्वास ठराव कसा आणावा महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरंपच याच्यावर अविश्वास ठरावाबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश २०१७ नुसार ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच याच्या अविश्वास ठरावाबाबत जिल्हाधिकारी यांनी संदर्भिय पत्रान्वये मार्गदर्शन मागितले आहे. तसेच वारंवार वेगवेगळ्या जिल्हयांकडून शासनास यासंदर्भात विचारणा केली जाते. महाराष्ट्र ग्रामपंचायत […]

Avishwas Tharav सरपंच उपसरपंच अविश्वास ठराव कसा आणावा? Read More »

ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha

Gram Panchayat Masik Sabha

Gram Panchayat Masik Sabha महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम ३६ नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत ( सभाबाबत ) नियम १९५९ मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे सरपंच / उपसरपंचांना बंधनकारक आहे. मासिक सभेची नोटीस सभे पूर्वी किमान पूर्ण तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना देणे / बजावणे आवश्यक आहे. ‘विशेष मासिक सभेची नोटीस किमान एक

ग्रामपंचायत मासिक सभा | Gram Panchayat Masik Sabha Read More »

जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती | Jantetun Sarpanch Nivadnuk |

जनतेतून सरपंच

भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आता या सरपंच यांची निवड ही जनतेतून होणार आहे, म्हणजे आता सरपंच आता गावातील जनता निवडणार आहे आज आपण बघणार आहोत जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती दि. २७ जुलै २०२२ रोजी अंमलात आलेल्या महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा)

जनतेतून सरपंच पात्रता, कालावधी अधिकार संपूर्ण माहिती | Jantetun Sarpanch Nivadnuk | Read More »

ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश

ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी GR

भारत देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. या ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी व सरकारी योजना प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी मुख्यालयी रहाण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना 9 सप्टेंबर 2019 GR नुसार जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदा मार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना ‘राबविण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून

ग्रामसेवक शिक्षक यानी गावत मुकामी राहण्याबाबत आदेश Read More »

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून

राज्यातील निवडणुकींमध्ये सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवड करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार राज्यातील ग्रामपंचायती मधील निवडणुकांमध्ये सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम -१९५८ च्या कलमांमध्ये सुधारणा करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ

सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून देता येणार Read More »

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन

“सर्वांसाठी घरे २०२२” या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. (Sarkari Jagayvaril Atikraman Niyamit Karne) केंद्र व राज्य सरकारने सन २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. याकरीता केंद्र पुरस्कृत

सरकार देणार घरे बांधण्यासाठी जमिन PM Awas Yojana Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top