तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६

मंडल निरीक्षक

तलाठी कामकाज परिचय: सर्वसामान्यपणे तलाठी सझा १ ते ४ गावांचा मिळून झालेला असतो. तलाठयांना जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील विविध नियमांनुसार वेगवेगळी कार्य करावी लागतात. तलाठयांना महसुली अभिलेखेत ठेवणं आणि शासकीय वसुली करणे या प्राथमिक कामा सोबत तो गाव पातळीवरील महसूल विभागाचा कर्मचारी असल्यामुळे महसूल विभागामार्फत केली जाणारी निरनिराळी गाव पातळीवरील कामे तलाठ्या […]

तलाठी (Talathi) यांची कर्तव्ये जमीन महसूल अधिनियम १९६६ Read More »

Life Imprisonment 14 Years? जन्मठेप 14 वर्ष असते का ?

Life Imprisonment 14 Years

जन्मठेपेची शिक्षा 14 वर्ष असते का? Life Imprisonment 14 Years? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे की जन्मठेपेचा अर्थ असा आहे की दोषी त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुरूंगात असेल Life Imprisonment 14 Years. जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment Marathi)- सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की जन्मठेपेची शिक्षा म्हणजे 14 वर्षांची शिक्षा ठरत नाही.  ही शिक्षा संपूर्ण

Life Imprisonment 14 Years? जन्मठेप 14 वर्ष असते का ? Read More »

Z Plus Security काय असते? Z Plus Security in Marathi

Z Plus Security

Z Plus Security ही देशातील विशेष संरक्षण समूहा नंतरची सर्वात कडक सुरक्षा यंत्रणा आहे.  या सुरक्षेमध्ये NSG कमांडो पहिल्या घेराव्यास जबाबदार आहे, तर दुसरा थर SPG कमांडोज कडे आहे. याशिवाय ITBP आणि RCF जवानही Z Plus Security प्रकारात आहेत. Z Plus Security काय असते? What is Z Plus Security in Marathi तुम्ही प्रधानमंत्री, मुख्यमंत्री देशातील महत्त्वाच्या

Z Plus Security काय असते? Z Plus Security in Marathi Read More »

फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana

फळ पिक विमा योजना

फळ पिक विमा योजना माहिती कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल

फळ पिक विमा योजना Pradhanmantri Phal Pik vima Yojana Read More »

HUMAN RIGHTS COMMISSION कडे तक्रार कशी करावी?

HUMAN RIGHTS COMMISSION

HUMAN RIGHTS COMMISSION म्हणजे काय? आपण सारी माणसं आहोत. जगातल्या प्रत्येक माणसाला सगळेच मानवीय अधिकार त्याच्या जन्मावरचं प्राप्त होतात. या मानव अधिकारात वंश, रंग, लिंग, भाषा, प्रांत, जात, धर्म, राजकीय मत-मतांतरे यामुळे काहीही फरक पडत नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार मसुद्याप्रमाणे मानव अधिकारांची दोन प्रकारात विभागणी केली जाते. आपल्या राज्य घटनेतही यातील बहुतांश सर्व

HUMAN RIGHTS COMMISSION कडे तक्रार कशी करावी? Read More »

Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप

Kanya Van Samruddhi Yojana

ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना Kanya Van Samruddhi Yojana वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून. त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा (Kanya Van Samruddhi Yojana) लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. ज्या शेतकरी दाम्पत्यास मुलगी होते त्यांना मुलीच्या जन्मानंतर येणाऱ्या पहिल्या पावसाळ्यामध्ये नजीकच्या सामाजिक

Kanya Van Samruddhi Yojana शेतकऱ्यांना रोपांचे मोफत वाटप Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top