सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा महाराजस्व अभियान सुरू

सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा

महाराष्ट्रातील शेतकरी यांना सरकारने आनंदाची बातमी दिली आहे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा महाराजस्व अभियान (Satbara ferfar durusti mohim maharajasv abhiyaan) ची सुरूवात महाराष्ट्र शासनाने केली याचाच सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  […]

सात बारा दुरूस्ती व प्रलंबित फेरफार निपटारा महाराजस्व अभियान सुरू Read More »

रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा सामान महाराष्ट्र सरकारचा निर्णय

रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा

शासन निर्णयान्वये शासनाने रास्तभाव / रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या उत्पादनांबाबतचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करुन एकत्रित आदेश निर्गमित केले आहे. सदर एकत्रित आदेशानुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील वितरीत होणाऱ्या वस्तूंसह खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री रास्तभाव दुकानातून करण्यास परवानगी देण्यात आली होती. सदर खुल्या बाजारातील आणखी काही वस्तू रास्तभाव /

रेशन दुकानांमध्ये मिळणार किराणा सामान महाराष्ट्र सरकारचा निर्णय Read More »

जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला

जीवन प्रमाण योजना

जीवन प्रमाण योजना (Jeevan Pramaan Yojana) ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube भारतातील एक कोटीहून अधिक कुटुंबे निवृत्तीवेतनधारक कुटुंबे म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात, जिथे

जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला Read More »

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार Read More »

कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार

कृषी कर्ज मित्र योजना

कृषी कर्ज मित्र योजना परिचय शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना प्रामुख्याने गरज भासत असते ते म्हणजे शेती मशागत व बी-बीयाने यांच्या करता लागणारे भांडवलाची, आणी हीच गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेची उंबरे झिजवावे लागत यांनी यात कागदपत्रा करत होणारी धावपळ ची तर गणतीच राहत नाही. याच कागदपत्रे पुरतात आणी धावपळ कमी कण्याकरिता सरकार कृषी कर्ज

कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार Read More »

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधितून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत(covid death 50 thousand compensation by state government). या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top