Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये…………!!!!!

Gopinath Munde Insurance Scheme

Gopinath Munde Insurance Scheme शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच एक योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. राज्य सरकार कडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती. विमा कंपन्यांचा या योजनेत सहभाग होता, प्रीमियम न भरल्यामुळे काही काळासाठी ही योजना खंडित झाली होती. खंडित कालावधीमध्ये आलेल्या दाव्यांना कृषी विभागाकडून […]

Gopinath Munde Insurance Scheme या शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाख रुपये…………!!!!! Read More »

Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज

Dr. Abdul Kalam Education scheme

Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक समूहातील विद्यार्थ्यांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजना या द्वारे शैक्षणिक कर्ज मिळणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 7.50 लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळते. या लेखामध्ये आपण बघणार आहोत की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे आणि कागदपत्रे कोणकोणते लागतात. तसेच अर्ज कसा करायचा. लेख शेवटपर्यंत वाचा

Dr. Abdul Kalam Education scheme अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक कर्ज Read More »

SBI Loan माहिती करून घेऊया स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!!!!!

SBI Loan

SBI Loan स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा पुरवत असते. आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या कारणांसाठी कर्जही उपलब्ध करून देत असते. बँकेमध्ये कर्ज घेण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला कोणते कर्ज घ्यायचे आहे, कशासाठी घ्यायचे आहे, किती घ्यायचे आहे हे माहिती असायला हवे. तसेच कर्ज घेण्याची प्रक्रिया ही आपल्याला माहिती असायला हवी. मित्रांनो आपण बँकेकडून वेगवेगळ्या

SBI Loan माहिती करून घेऊया स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे………!!!!!! Read More »

Railway Accident Compensation रेल्वे अपघातात नुकसान झाल्यानंतर भरपाई कशी मिळते..…?

Railway Accident Compensation

Railway Accident Compensation ओडिसा मधील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ही 288 च्या पुढे गेली आहे. तर 11,340 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झालेले आहेत. मृत्यू पावलेल्या नागरिकांना पंतप्रधान कार्यालयाने दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे, तर जखमी झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने मृत्यू

Railway Accident Compensation रेल्वे अपघातात नुकसान झाल्यानंतर भरपाई कशी मिळते..…? Read More »

consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा- तक्रार कोण दाखल करू शकते..? ग्राहक कोणास म्हणावे….?

consumer protection act

consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा १९८६ हा देशात २४ डिसेंबर १९८६ रोजी लागू करण्यात आला. या कायद्यातील तरतूदी नुसार राज्यस्तरावर राज्य आयोग व ३८ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यान्वित आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर एक अध्यक्ष आणि दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात येते. जिल्हा मंचाच्या अध्यक्षपदी निवृत्त जिल्हा न्यायाधीश अथवा न्यायाधीश होण्यास

consumer protection act ग्राहक संरक्षण कायदा- तक्रार कोण दाखल करू शकते..? ग्राहक कोणास म्हणावे….? Read More »

Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना……. असा करा अर्ज….

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana महाराष्ट्र शासनाचे निराधार वृद्ध व्यक्ती अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १८ सप्टेंबर १९८० च्या परिपत्रकानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजनेची सुरुवात १९८० साली करण्यात आली. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडील निर्णय दिनांक ३० सप्टेंबर २००८ अन्वये १. संजय गांधी

Sanjay Gandhi Niradhar Yojana संजय गांधी निराधार अनुदान योजना……. असा करा अर्ज…. Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top