Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!!

Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana

Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभाग मार्फत गाळमुक्त धरण व गाळीयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येते. Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये: 1) स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग: या योजनेमध्ये अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात म्हणजेच अनुदान देण्यात येईल व बहुभूधारक […]

Galmukt Dharan & Galyukt Shivar Yojana गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना; शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी मिळणार ३७,५०० रूपये अनुदान….!! Read More »

Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज..

Solar RoofTop Scheme

Solar RoofTop Scheme वि‍जेच्या वाढत्या मागणीमुळे वीज उत्पादक कंपन्यांना मागणी केलेल्या वि‍जेचा पुरवठा करणे, यामध्ये अडचणी येत आहे. सामान्य नागरिकांनाही घरगुती वापरासाठी दर महिन्याला आलेले वीज बिल भरणे ही अवघड जात आहे. विद्युत ऊर्जेला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो. सौर पॅनल चा वापर करून वीज निर्मिती करता येते. सौर पॅनल बसविण्यासाठी सरकारकडून

Solar RoofTop Scheme छतावर सोलर पॅनल बसवा, सरकारकडून मिळते अनुदान.. असा करा ऑनलाईन अर्ज.. Read More »

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..!

ग्रामसभा

ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाच्या विविध पातळ्यांवरून प्रदान केलेले अधिकार आणि आर्थिक साहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग लोकांचे नेतृत्व आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही ग्रामसभा व्यवस्था अमलात येऊ शकते. बाकी स्तरावर प्रतिनिधिक लोकशाही व्यवस्था आहे. विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांच्या निर्धाराने व सहभागाने व ग्रामसभा ने होतात. लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला महत्व आहे ग्रामसभा

ग्रामसभा आमचा हक्क आमचा आवाज! लोकशाही नको आता लोकसहभाग शाही हवी..! Read More »

Anti corruption Bureau लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ला तक्रार कशी करावी?

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात ACB

Anti corruption Bureau सरकारी काम आणी सहा महीने थांब हाच आपल्या सर्व सामान्य नागरीकांचा समाज झाला आहे. ज्या नागरीका चे काम असते ते काम काही अधिकारी हे जाणीवपूर्वक करत नाही किंवा सामान्य नागरीकांना मुद्दाम हेलपटे मारायला लावले जातात त्या मागे त्यांचा हेतु हा फक्त आणी फक्त आर्थिक लालच हेच एकमेव उद्देश असतो. हीच लाच घेण्यासाठी

Anti corruption Bureau लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ला तक्रार कशी करावी? Read More »

Death Will /मृत्युपत्र म्‍हणजे काय? चला समजून घेऊया!

death will

Death Will मृत्युपत्र म्हणजे काय? एखाद्‍या व्‍यक्‍तीने, त्‍याच्‍या मालकीच्‍या संपत्तीचे वाटप त्‍याच्‍या मृत्‍युनंतर, कसे व्‍हावे याबाबत लेखी स्‍वरूपात घोषित केलेली इच्‍छा म्‍हणजे मृत्‍युपत्र (Death Will). भारतीय वारसा कायदा, १९२५, कलम- २ (ह) अन्वये मृत्युपत्र-इच्छापत्राची व्याख्या खालील प्रमाणे दिलेली आहे. “मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्र करणार्‍या व्यक्तीने, त्याच्या मृत्युनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर पध्‍दतीने घोषित केलेली

Death Will /मृत्युपत्र म्‍हणजे काय? चला समजून घेऊया! Read More »

बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी?

RBI तक्रार प्रणाली बाबत माहिती सामान्य नागरीक असो किंवा बँक खते धारक जेव्हा कोणत्याही बँकेत जातो तेव्हा तेथे येणारे अनुभव हे जास्तीत जास्त वाईटच असतात हाच सर्व सामान्य नागरीकांचा नियमित अनुभव झाला आहे. पण जेव्हा आपल्याला असा अनुभव येतो तेव्हा आपण अश्या मुजोर बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी? (How to file complaints

बँक अधिकारी यांची तक्रार RBI कडे कशी करावी? Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top