ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत

ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत

महाराष्ट्र ची जीवन वाहिनी समजली जाणारी ST आपली लाडकी लालपरी कर्मचारी हे आपल्या हक्काची मागणी करता संपावर आहेत त्यांच्या प्रमुख मागणीची सरकारने दखल घेऊन ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या संयुक्त कृती समितीने २८% महागाई भत्ता देणे, घरभाडे भत्त्याच्या […]

ST कर्मचार्‍यांना राज्य शासकीय कर्मचारी समाऊन घेण्याच्या मागणीचा विचार करण्यासाठी समिती गठीत Read More »

जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला

जीवन प्रमाण योजना

जीवन प्रमाण योजना (Jeevan Pramaan Yojana) ही पेन्शनधारकांसाठी बायोमेट्रिक सक्षम डिजिटल सेवा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे पेन्शनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम |  YouTube भारतातील एक कोटीहून अधिक कुटुंबे निवृत्तीवेतनधारक कुटुंबे म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात, जिथे

जीवन प्रमाण योजना पेन्शनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला Read More »

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय?

आपल्या शेत जमिनीचे क्षेत्रफळ ७/१२ उतार्‍यावर बऱ्याच वेळेस आणेवारी आणि पै मध्ये लिहिलेले दिसून येते. सामान्य व्यक्तीस ही महसुली भाषा काही समजत नाही. परिणामी त्यांचा संभ्रम होतो. तसेच नव्याने जमीन खरेदी करीत असताना आपल्याला जमिनीचे जुने अभिलेख तपासून बघावयाचे असतात तेव्हाही हा प्रश्न उभा राहतो. हाच संभ्रम टाळण्यासाठी आपण सदर विषयाची व व्यवहारात जमिनीच्या क्षेत्रफळा

शेत जमिनीचे क्षेत्रफळ म्हणजे काय? Read More »

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

राज्यातील गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात

मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना महाराष्ट्र सरकार राबविणार Read More »

कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार

कृषी कर्ज मित्र योजना

कृषी कर्ज मित्र योजना परिचय शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना प्रामुख्याने गरज भासत असते ते म्हणजे शेती मशागत व बी-बीयाने यांच्या करता लागणारे भांडवलाची, आणी हीच गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेची उंबरे झिजवावे लागत यांनी यात कागदपत्रा करत होणारी धावपळ ची तर गणतीच राहत नाही. याच कागदपत्रे पुरतात आणी धावपळ कमी कण्याकरिता सरकार कृषी कर्ज

कृषी कर्ज मित्र योजना सुरू शेतकऱ्यांना वेळेत व सुलभरित्या कर्ज मिळणार Read More »

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत

सर्वोच्च न्यायालयाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधितून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत(covid death 50 thousand compensation by state government). या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार मदत मिळणार Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top