ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज

तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही हवामान केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात येणार असून ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज, पहिल्या टप्प्यात राज्यातील 6 हजार ग्रामपंचायतीमध्ये ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे […]

ग्रामपंचायतींमध्ये मिळणार हवामान अंदाज – कृषिमंत्री दादाजी भुसे Read More »

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान

मुंबई, दि. 7 : राज्यातील सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकऱ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान यासंदर्भातील शासन आदेश (दिनांक ०६ जानेवारी २०२२) जारी करण्यात आल्याची माहिती कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ७५ व ८० टक्के अनुदान देण्याकरिता २०० कोटी रुपये निधी उपलब्ध Read More »

पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार

पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार

मुंबई, दि. 5 : थंड हवेचे ठिकाण आणि स्ट्रॉबेरी मिळण्याचे ठिकाण या सोबतच आता भिलारची ओळख पुस्तकांचे गाव म्हणून तयार झाली आहे. भिलार प्रमाणेच तुम्ही तुमच्या आवडत्या पर्यटन ठिकाणी गेलात, किंवा तीर्थस्थळी गेलात तर त्या जिल्ह्यातील एका गावात तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तके वाचू शकणार आहात. भिलारच्या धर्तीवर आता प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव उभे राहणार आहे.

पुस्तकांचे गाव आता प्रत्येक जिल्ह्यात होणार Read More »

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री यांची घोषणा

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे

500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री यांची घोषणा Read More »

एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगण्याबाबत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी

शिक्षणात तंत्रज्ञानाचा व्यापक प्रभाव लक्षात घेऊन अनेक एज्यु-टेक अर्थात तंत्रस्नेही-शिक्षण संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम, ट्यूटोरियल्स, स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन  इत्यादी सुविधा पुरवण्यास  सुरुवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, पालक, विद्यार्थी आणि शालेय शिक्षणातील सर्व हितधारकांनी ऑनलाइन सामग्री आणि एज्यु-टेक संस्थाचालकांकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शन सुविधांची  निवड करण्याचा निर्णय घेताना एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी काय करावे आणि काय करू

एज्यु-टेक कंपन्यांच्या विरोधात सावधगिरी बाळगण्याबाबत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना Read More »

गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा सुरू

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता राज्यातील 10 हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्त्यांची कामे होणार राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा राबवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार राज्यातील 10 हजार किलोमीटर्सच्या ग्रामीण रस्ते बांधणीचे कामे करण्यात येणार आहेत. कायदे

गाव गावातील रस्ते होणार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दुसरा टप्पा सुरू Read More »

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top